tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

Ashadh Amavasya 2026: 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...

p style="text-align: justify;"strongAshadh Amavasya 2026:/strong श्रावण महिना 13 ऑगस्टपासून सुरू होतोय. मात्र त्यापूर्वी 12 ऑगस्ट रोजी आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या येतेय. ही अमावस्या म्हणजे महाराष्ट्रातील महत्त्वाची धार्मिक परंपरा आहे. आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावस्येला दीपपूजन करण्याची प्रथा आहे. या दिवशी दिव्यांची पूजा करून घरातील अंधकार दूर होऊन ज्ञान, सुख-शांती आणि समृद्धी नांदावी, अशी श्रद्धा आहे. मात्र याच दिवशी खग्रास सूर्यग्रहण देखील होणार आहे. धार्मिक परंपरेत सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व दिले जाते. ग्रहणकाळात दीप अमावस्येची पूजा करावी की नाही? किंवा ती कोणत्या वेळेत करावी? सूतक काळ लागू असेल का? जाणून घ्या.../p h2 style="text-align: justify;"strongदीप अमावस्या 2026 तिथी (Ashadh Amavasya 2026)/strong/h2 p style="text-align: justify;"महाराष्ट्राच्य पंचांगानुसार 2026 मध्ये आषाढ अमावस्या बुधवार, 12 ऑगस्ट 2026 रोजी आहे. अमावस्या तिथी 12 ऑगस्टला पहाटे 1:52 वाजता सुरू होऊन रात्री 11:06 वाजता समाप्त होते. त्यामुळे दीपपूजनासाठी 12 ऑगस्ट हाच दिवस ग्राह्य धरला जातो. त्यामुळे 12 ऑगस्टच्या ग्रहणाची खगोलीय घटना भारतात दिसणार नसल्याने, भारतातील धार्मिक आचारासाठी प्रत्यक्ष ग्रहणकाळ मानण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे दीप अमावस्येची पूजा नेहमीप्रमाणे संध्याकाळी करता येईल./p h2 style="text-align: justify;"strongदीप अमावस्या आणि सूर्यग्रहण एकत्रच, सूतक काळ लागू असेल का?/strong/h2 p style="text-align: justify;"पंचांगानुसार, 12 ऑगस्ट 2026 रोजी आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या आहे आणि त्याच दिवशी सूर्यग्रहण आहे. मात्र हे सूर्यग्रहण भारतामध्ये, त्यात महाराष्ट्रातही दिसणार नाही, त्यामुळे भारतासाठी ग्रहणाचा सुतककाळ लागू होत नाही, अशी पंचांग-आधारित माहिती आहे./p h2 style="text-align: justify;"strongदीपपूजन कधी करावे?/strong/h2 ul style="text-align: justify;" listrongदीप अमावस्या/strong: बुधवार, 12 ऑगस्ट 2026/li liमहाराष्ट्रातील पंचांगानुसार या दिवशी अमावस्या आहे./li liसूर्यग्रहण भारतातून दिसत नसल्यामुळे ग्रहणामुळे दीपपूजा पुढे ढकलण्याची आवश्यकता नाही./li liदीपपूजेसाठी संध्याकाळचा वेळ, सूर्यास्तानंतर दिवे प्रज्वलित करून पूजा करणे, ही घरगुती परंपरेनुसार योग्य पद्धत मानता येईल./li liपूजा करताना दिवे स्वच्छ करून त्यांना हळद-कुंकू, अक्षता, फुले अर्पण करावीत आणि तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा./li liत्यानंतर दीपाची आरती करून सुख-समृद्धी आणि घरातील अंधकार दूर होण्यासाठी प्रार्थना करावी./li /ul h2 style="text-align: justify;"strongदीपपूजनासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?/strong/h2 p style="text-align: justify;"वैदिक पंचांगानुसार, 12 ऑगस्ट 2026, बुधवार, सूर्यास्तानंतरचा प्रदोषकाळ, साधारण सायंकाळी 6:45 ते 8:15 वाजेपर्यंत दीपपूजन करणे योग्य राहील. br /या काळात घरातील सर्व दिवे स्वच्छ करून प्रज्वलित करून त्यांची पूजा करता येते.br /दीपपूजनाची योग्य वेळ निवडताना सूर्यास्तानंतरचा काळ अधिक सोयीचा मानला जातो, br /कारण दीपपूजेचा मुख्य हेतूच अंधारात प्रकाश प्रज्वलित करून दीपाची पूजा करणे हा आहे. br /a title="महाराष्ट्र" href=" data-type="interlinkingkeywords"महाराष्ट्र/aातील स्थानिक पंचांगानुसार काही मिनिटांचा फरक शहरानुसार होऊ शकतो./p p style="text-align: justify;"iframe title="YouTube video player" src=" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"/iframe/p h2 style="text-align: justify;"strongआषाढ अमावस्येला दीपपूजन कसे करावे?/strong/h2 p style="text-align: justify;"आषाढ अमावस्येला दीपपूजेला विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी घरातील दिवे, समई आणि दीप स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. दीप हे प्रकाश, ज्ञान आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते./p p style="text-align: justify;"सकाळी किंवा संध्याकाळी घराची स्वच्छता करून देवघर स्वच्छ करावे. त्यानंतर घरातील समई, पणती किंवा दिवे स्वच्छ धुऊन घ्यावेत. शक्य असल्यास तांदूळ किंवा रांगोळीने दिव्यांसाठी सुंदर आसन तयार करावे./p p style="text-align: justify;"पूजेसाठी दिवे एका पाटावर किंवा स्वच्छ जागेवर ठेवावेत. त्यांना हळद-कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करावीत. दिव्यात शुद्ध तूप किंवा तेल घालून वात लावावी. त्यानंतर दिवे प्रज्वलित करून देवी-देवतांचे स्मरण करावे./p p style="text-align: justify;"दीपपूजेच्या वेळी ‘ॐ दीपज्योतिः परब्रह्म, दीपज्योतिर्जनार्दनः। दीपो हरतु मे पापं, दीपज्योतिर्नमोऽस्तुते॥’ हा श्लोक म्हणू शकता. त्यानंतर आरती करून देवाला नैवेद्य दाखवावा./p p style="text-align: justify;"या दिवशी घरातील सर्व दिव्यांची एकत्र पूजा करण्याची परंपरा काही कुटुंबांमध्ये आहे. त्यामुळे वर्षभर घरात सुख, शांती आणि समृद्धी राहावी, अज्ञानाचा अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश निर्माण व्हावा, अशी प्रार्थना केली जाते./p p style="text-align: justify;"strongहेही वाचा :/strong/p h4 class="abp-article-title" style="text-align: justify;"a href=" Religion: देवाची पूजा करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू का येतात? अचानक जांभई का येते? कमी लोकांना माहित, धार्मिक, शास्त्रीय कारण../a/h4 h4 class="abp-article-title" style="text-align: justify;"strongem(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)/em/strong/h4 p style="text-align: justify;"iframe title="YouTube video player" src=" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"/iframe/p p style="text-align: justify;" /p

S
Suman Kumar@suman_kumar
8/11/2026 | 7:07 pm 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on Ashadh Amavasya 2026: 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या.... Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Ashadh Amavasya 2026: 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या... संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Ashadh Amavasya 2026: 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या... विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
13
U